पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे. पाच हजार ३४० मीटर उंचीवरील...
चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन...
लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले...
मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक : मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव...
कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना 'लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
मुंबई : कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित...
अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धुळे जिल्हा आढावा बैठक
धुळे : राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी
20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे...
कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जळगाव जिल्हा आढावा बैठक
नाशिक : राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता...
हुतात्मा दिनानिमित्त राजभवनात हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी...
‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’
मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल...









