Home Blog Page 1494

इराणच्या सशस्त्र दलाचा प्रमुख, जनरल कासिम सोलेमनी, अमेरिकेनं बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात, इराणच्या कुड्स या सशस्त्र दलाचा  प्रमुख,  जनरल कासीम सोलेमनी ठार झाला आहे....

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि...

शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालण्याची...

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी, भाजपाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी...

हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी...

1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करणार : शेख हसिना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले भारताशी जोडलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करण्याची घोषणा बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केली...

रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा 139 हा एकत्रित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकांचं  रेल्वेन 139 या एकाच क्रमांकात एकत्रीकरण ...

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीनं...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020...

सावित्रीच्या हजारो आधुनिक लेकींचा ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सहभाग

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील महिला, युवतींसाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील...