महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप,...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत...
इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं केला हल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर...
देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट...
दिल्लीत धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, 54...
प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलं तीव्र दुःख / आगीच्या घटनेच्या चौकशीचे राज्यसरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात राणी झाशी मार्गावरच्या घाऊक धान्य...
संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मंत्रालयात पार पडलेल्या या...
महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक...
विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
पुणे : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत...
एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन काल हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा-या इंटिग्रेटेड कमांड एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात, एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री...









