स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस – केंद्रीय मंत्री अरविंद सावंत
नवी दिल्ली : ‘छोडो भारत’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान
नवी दिल्ली : सिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. 11 डिसेंबर 1935 मध्ये...
ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख...
पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांची...
मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28...
बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे...
मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते,कीटकनाशके व बी-बियाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात...
पूरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पूर नियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय : आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक
कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या...
इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या...
पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून...
ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल
मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सांगली...
मुस्लीम महिलांच्या पंखांना मिळाले बळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यसभेतही ‘तिहेरी तलाक बंदी विधेयक २०१९’ संमत करून घेतले. ९९ विरुद्ध ८४ मतांनी संमत झालेल्या या विधेयकावर...