Home Blog Page 1676

पाच वर्षात जिल्हा योजनेत १५ हजार ४७५ कोटी रुपयांची वाढ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...

मुंबई :   राज्य शासनाने  जिल्हा वार्षिक योजनेत सन २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५४७५ .९९ कोटी रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार...

मातंग समाजाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसासाठी, कामगारांसाठी आयुष्यभर कार्य केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार...

ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये : मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मुंबई : ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग...

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर...

सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध

5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात...

मुंबईच्या आयकर विभागाद्वारे मुंबई आणि पुणे येथे गृहबांधणी प्रकल्पांवर धाड मोहिम

700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने...

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी समाज प्रबोधन पर्व

पिंपरी : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज प्रबोधन पर्व उपयुक्त असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर,...

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्ती

विधेयके पारित करण्याच्या बाबतीत अडथळा ठरलेल्या राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सरशी साधली. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नाट़यमय आणि तणावपूर्ण ठरलेल्या गदारोळानंतर माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला हिंजवडी येथील समस्येबाबतचा आढावा

पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या...

दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची शिष्यवृत्ती तातडीने द्या; आमदार जगतापांची आयुक्तांना सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीचा निकाल लागून नवीन शैक्षणिक...