Home Blog Page 1727

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र...

रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणार्‍या बेकायदेशीर टपर्‍या, अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश

पिंपरी : महापालिकेच्या शनिवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकावर कारवाई करणार्‍या सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार...

मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश

पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ...

विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मंत्रिपद दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा...

दूध पिशव्यांचे पुनर्निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : दूध वितरित होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पुनर्निर्माण होण्यासाठी त्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांकडून परत येणे गरजेचे आहे. यासाठी ग्राहकांकडून आगाऊ पैसे वितरकाकडे ठेवून रिकाम्या...

शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची – पर्यावरणमंत्री रामदास कदम

‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई : वातावरणीय बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हवेमध्ये कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शुद्ध हवेसाठी...

शीतपेय,पाणी वितरण बाटल्यांचे पुनर्निर्माण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा...

मुंबई : शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्या रिकाम्या बाटल्यांचे बाजारातून एकत्रीकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते...

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची...

मुंबई : जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची...

ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील -राजकुमार बडोले

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे...

प्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू...