नीती आयोग भारताचा नाविन्यता निर्देशांकाची दुसरी आवृत्ती सादर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज भारताचा नाविन्यता निर्देशांकाची दुसरी आवृत्ती सादर करणार आहे. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमांत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, आयोगाचे सदस्य व्ही...
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...
केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे. यापूर्वी...
भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु करणार आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांच्या लसींचे लाखो डोस पुढील काही दिवसांत मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना...
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे गरीबांचं स्वप्नातलं घर प्रत्यक्षात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्तरप्रदेशातल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन हजार 691 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरित केला. ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे...
जेईई आणि नीट-२०२१ प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही – केंद्रीय शिक्षण मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय २०२१ मध्ये या...
भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा...
शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातली चर्चेची दहावी फेरी पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आज होणारी चर्चेची दहावी फेरी पुढे ढकलण्यात आली असून ती आता उद्या होणार आहे. याबाबतचं निवेदन काल प्रसिध्द करतानाच...
ब्रिस्बेन इथल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर झालेला गेल्या ३२...
भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण...











