देशी गुंतवणूकदारांची जून महिन्यात केली २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्यात २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानिक बाजारात केली आहे. यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गुंतवणूक अभ्यासक...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल – कपील सिब्बल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीचं संकट असताना विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते...
उपराष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
आर्थिक सुधारणांचा पाया घालण्यात राव यांनी घेतलेल्या अग्रणी भूमिकेचे उपराष्ट्रपतींकडून स्मरण
अलीकडील काळात वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचे श्रेय श्री राव यांना : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू...
लडाखच्या स्टँडऑफच्या मुद्यावरून सरकारवर सतत टीका केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींवर हल्ला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या स्टँडऑफच्या मुद्द्यावरून सरकारवर सतत टीका केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला. न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी...
संकटांच्या आव्हानांना तोंड देत यशस्वी होणे हाच भारताचा इतिहास – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतावर असे कित्येक संकटे आली आणि गेलीत परंतु...
चीननं घुसखोरी केल्याबद्दल प्रधानमंत्री यांनी चीनला खडे बोल सुनवावेत – काँग्रेस
नवी दिल्ली : चीननं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनला जाहीरपणे खडे बोल सुनवावेत, आणि चीनविरोधात त्वरीत कठोर कारवाई करून, भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ निर्माण...
बँक खातेदारांकरिता २०२० चे बँकिंग नियमन अध्यादेश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक खातेदारांच्या ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपतींनी बँकिंग नियमन अध्यादेश, २०२० आज जारी केला. सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये या...
गलवान खोऱ्यातला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये – शरद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद...
प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ६६ वा भाग असेल. आकाशवाणी...
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्रे दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2020...
नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची...











