हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार योगेश यांचं काल मुंबईत निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार योगेश यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. १९७० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आनंद, रजनीगंधा, छोटी सी बात, बातो...
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19 भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा भविष्यातला प्रादुर्भाव आणि संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं, कोव्हीड-19-भारतीय राष्ट्रीय सुपर मॉडेल, या नावानं एक प्रारुप तयार केलं आहे.
कोव्हीड फैलावाचा अदमास...
कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या महामारीविरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण...
प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वे प्रवास करु नये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी...
देशांतर्गत विमान वाहतूक सुरु असून आंतरराष्ट्रीय वाहतूक अद्याप बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्यांसाठी काल ४९४ विमानं देशांतर्गत चालवण्यात आली. त्यातून ३८ हजार ७८ जणांनी प्रवास केला अशी माहिती हवाई...
केंद्र सरकार ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यात ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना करायचं ठरवलं आहे. राज्यांनी आतापर्यंत २ लाख...
ज्येष्ठ राजकीय नेते अजित प्रमोदकुमार जोगी यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ राजकीय नेते आणि छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित प्रमोदकुमार जोगी यांचं आज रायपूर इथल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ७४ वर्षांचे जोगी ९ मे पासून ...
आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे.
ही...
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात यश आलं आहे.
एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर नेली जात असलेली स्फोटकं सुरक्षा दलांनी...
पुढचे काही दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
नवी दिल्ली : पश्चिम मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत तो ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता...











