अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडीसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे नंतर रद्द

मुंबई : सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१ मे नंतर ओडिसा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक...

देशातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे मात्र त्यापैकी ३९ हजार १७३...

नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख...

स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघातात गेल्या २४ तासात राज्यात ५ जणांचा मृत्यू, ५०...

नवी दिल्ली : मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला, यवतमाळ जिल्ह्यात आर्णी इथं कोळवन गावाजवळ, भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२...

किरकोळ व्यापार आणि इतर उद्योगातल्या खातेधारकांना ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून जास्त कर्ज...

नवी दिल्ली : सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग, कृषी क्षेत्र, किरकोळ व्यापार आणि इतर उद्योगातल्या ५५ लाख खातेधारकांना, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी, या वर्षी एक मार्च ते १५ मे या कालावधीत,...

नवी मुंबईला कचरामुक्त शहरासाठी फाईव्ह स्टार दर्जा

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली नवीन स्टार रेटेड शहरे नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी आज जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीमध्ये...

उम्फून वादळ आणखी जोर धरण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची...

टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई क्रीडास्पर्धांमधले विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय टेनिस महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अंकिताने 2018मधे आशियाई क्रीडास्पर्धांमधे महिला...

देशात प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांवरचं रुग्णालय उभारणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कोविड १९ चा सामना करण्यासाठी आतापर्यंत एकूण २० लाख ९७ हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या...

केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जाहीर केलेले उपाय आणि सुधारणा देशातल्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...