केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकाऱ्यांची उद्या बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक घेणार आहेत. कोविड 19 ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या...

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेनं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. विद्यापीठ...

परदेशात अडकलेल्या भारतीयांना घेऊन २ विमानं मुंबईत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे परदेशात अडकलेले ५७० भारतीय एअर इंडियाच्या विमानानं आज मुंबईत परतले. वंदे भारत मिशन अंतर्गत लंडनमधून ३२९ तर सिंगापूरहून २४१ मुंबईत परतले. मनिला येथून दोनशे...

केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचं मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल जाहीर केलं. यासाठी...

प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...

आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. वायू गळतीमुळे...

देशात कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजाराच्या वर मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २९ पूर्णांक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ चे ३ हजार ३२० नवे रुग्ण गेल्या २४ तासात आढळल्याने देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ हजार ६६२ झाली आहे. काल कोविड १९ मुळे ९५...

कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम, सरकारने पारदर्शी असावं – अजय माकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम असून अधिकृत म्हणून सतत निरनिराळी माहिती मिळत राहिली तर या आजारावर भारत कसा नियंत्रण मिळवू शकेल, असा सवाल काँग्रेसनं...

देवी आजाराच्या निर्मूलनाला ४० वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवीच्या आजाराच्या निर्मूलनाला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रानं टपाल तिकिटाचं अनावरण केलं आहे.  १९८० च्या मे महिन्यात ३३ व्या...

औरंगाबाद मजूर अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांना सविस्तर तपासाचे रेल्वे मंडळाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटूंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली...