देशातले १० हजार ८८६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज दिवसभरात २८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची संध्या ४० हजार २६३ झाली आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २६ टक्क्यांहून...

स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर-अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली. बसमध्ये ५० मजूर होते.  ही बस सूरत इथून ओदिशाला जात...

संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील  (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९ ...

भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना  जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते...

कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी नौदलाचे पश्चिम मुख्यालय सज्ज

मुंबई : कोरोना योद्ध्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या सन्मानार्थ देशातील सैन्य दलाने उद्या, 3 मे 2020 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ही घोषणा संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल...

निर्मला सीतारामण यांनी केले आकाशवाणीचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बद्दल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सर्व वयोगटातल्या पुस्तकप्रेमी वाचक...

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे इयत्ता 9 वी आणि 10 वी साठी...

इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि विषय सूची लवकरच जाहीर करण्यात येईल – रमेश पोखरीयाल ‘निशांक’ नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’ यांनी आज...

केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केलेत. कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज...

पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...

शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य योग्य समन्वय साधत विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करतील असा विश्वास उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी व्यक्त केला आहे....