कोविड विरुद्धच्या लढ्यात विविध थरातून सहकार्याचा हात

बँक्वेटचं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर वरळीतल्या ब्ल्यू सी बँक्वेटतं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये  केलं आहे. टाळेबंदी सुरु झाल्यापासून २४ तास हे किचन  २ पाळ्यांमध्ये सुरु...

फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस औषधी घटकांवर निर्यातबंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरासिटामोलपासून तयार केलेल्या औषधांवरची निर्यातबंदी केंद्र सरकारनं मागे घेतली आहे. मात्र पॅरासिटामोलच्या ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस- सक्रिय औषधी घटकांवरची निर्यातबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं...

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या...

टाळेबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीन गरजूंना मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीन गरजूंना मदत म्हणून ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणी २ किलो डाळ १ किलो साखर अशी...

प्रधानमंत्र्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या निर्णयाचं केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारात पैसा खेळता...

देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले तर २३ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की देशात कोरोना संसर्ग झालेल्याची संख्या आता...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९८६ अंकांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज  ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो  ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...

देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही...

महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर पोहोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 380 झाली आहे. यातले 1 हजार 489 रुग्ण बरे झाले असून 414 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याचं...