बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी वापरात असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला...

डिसेंबरमध्ये येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडित कर्जांमुळे डिसेंबरच्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा झाल्याचं स्पष्ट झाले आहे. बुडित कर्जांमुळे एकूण ४० हजार ७०९ कोटी रुपयांचं नुकसान बँकेला सहन...

आयपीएल क्रिकेट सामने यंदा झटपट उरकणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. जगभरातली कोविड-एकोणीस ची साथ...

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा सीआरपीएफचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे...

जम्मू-कश्मीरच्या कायापालटासाठी प्रधानमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या  विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं  आहे. अपनी पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील २४ सदस्यीय शिष्टमंडळाबरोबर काल...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या उद्रेकाशी सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या तयारी संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिस्थितीचा मुकाबला...

इराणमधून २३६ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रभावित इराणमधून २३६ भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात जैसलमीर इथे लष्कराच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथं ते चौदा दिवस राहतील....

मध्य प्रदेशात बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, आणि बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून...

सीमारेषेवरुन येणा-या प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या ३७ सीमारेषांपैकी १८ मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यांवरुन येणा-या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल. बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि...

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात २७ हजार नेत्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व...