बँकाचं विलीनिकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकाचं विलीनिकरण करुन त्यांची संख्या चार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली. यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनेल...

रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – रेल्वेमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी २०१८...

देशात कोरोना बाधित २८ रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या कोविड-19 या रोगाचे २८ रुग्ण आढळले आहेत अशी माहिती, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. नवी दिल्लीत यासंदर्भात...

२६/११ दहशतवादी हल्यात शौर्य गाजवणाऱ्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान शौर्य गाजवणाऱ्या चौदा पोलिस कर्मचाऱ्यांना एक श्रेणीची बढती देण्याचं राज्य सरकारनं आज जाहिर केलं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत. घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री...

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज...

जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार नक्षलवादी दिनकर गोटा यास अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्याच्यासोबत कोरची दलमची महिला...

पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करांचा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करून भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर तसंच नागरी भागांत अंदाधुंद गोळीबार केला. पहाटेच्या वेळेस पाकिस्तानी फौजांनी सीमावर्ती पूँछ जिल्ह्यातल्या मनकोटे आणि...

नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...

समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...