नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना  सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही...

पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं ...

जम्मू काश्मीरमध्ये विनाकारण गोळीबार करत पाकिस्तानकडून पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात विनाकारण गोळीबार करत पाकिस्ताननं काल पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतीय  जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. रात्री साडेआठ वाजता पाकिस्ताननं बालाकोट परिसरात नियंत्रण...

राष्ट्रीय महामार्गांवर पथकर वसुलीसाठी ‘ फास्ट टॅग ‘ जोडण्यासाठी केंद्र सरकारची १५ डिसेंबर पर्यंत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांवर पथकर वसुलीसाठी  ' फास्ट टॅग ' जोडण्यासाठी केंद्र सरकारनं १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. येत्या १ डिसेंबरपासून ' फास्ट टॅग ' द्वारे पथकर...

सोन्याच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या सर्वप्रकारच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क म्हणजेच शुद्धतेचा छाप मारणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी वार्ताहरांना दिली. या संदर्भातली...

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं बातमी पडताळणी कक्ष केला स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही...

विकास सहकार्य हा भारत श्रीलंका संबंधांचा कणा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला आपल्या विकासागाथेत सहभागी करण्यासाठी भारत इच्छुक आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि राष्ट्रपतीं कोविंद यांची...

राज्यसभेत अशासकीय प्रस्तावांवर चर्चा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावर्ती सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीसह इतर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज...

नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्याचा केंद्र सरकार विचार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या...