स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी खेड्यातल्या जनतेबरोबर काम करावं : राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभात...

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पी व्ही सिंधूचे अभिनंदन

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे अभिनंदन  केले आहे. "विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा...

पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या २३ नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

मुंबई : पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री  (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री  (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात...

आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या...

‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनानं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून...

ISRO द्वारे 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या...

१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर...

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार- भाजप नेते आशिष शेलार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे. तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत, असं आव्हानच भाजप नेते आशिष शेलार यांनी...

जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : मतदान हा केवळ अधिकारच नव्हे, तर ती जबाबदारीही आहे. जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य, वर्तणूक, क्षमता लक्षात घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे....

देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या  २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट बाजारपेठत नेता येईल. नुकत्याच झालेल्या...