नागांच्या अंतिम वाटाघाटी संदर्भात समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागांच्या अंतिम वाटाघाटी संदर्भात समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. काही समाज घटकांमार्फत हेतूपरस्पर अशा चुकीच्या...

बायोगॅसचे उत्पादन

नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे. यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...

आरोग्य मंत्रालय 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार

नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार आहे. ‘प्रामाणिकपणा-एक जीवनशैली’ ही यावर्षी दक्षता जनजागृतीची...

भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...

अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरु झाली. येत्या ३० जून ते ११ ऑगस्ट या काळात यंदाची अमरनाथ यात्रा सुरु राहणार असून जम्मू-काश्मीर बँक,  पंजाब नॅशनल...

लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन...

पत्रकार गौरी लंकेश हत्येसंबंधी संघ कार्यकर्त्यांनं दाखल केलेला याचिका फेटाळण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी काँग्रेस नेता राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध संघ...

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे...

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येतील, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी...

नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...

कुन्नुर इथल्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सेनादलाच्या संयुक्त पथकाकडून चौकशी होणार – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कुन्नुर इथल्या दुर्घटनेसंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलं मिळून संयुक्त चौकशी...