पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जस्त...

एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन काल हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा-या इंटिग्रेटेड कमांड ‍एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात, एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं. केंद्रीय...

ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.यामध्ये आकार निर्धारित करणारा नियम ५ वगळला असून आता पॅकिंग करण्यापूर्वी संबंधित वस्तूची असलेली...

वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं एक डाव आणि १३० धावांनी जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला सामना भारतानं जिंकला.  इंदूर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात ३४३ धावांची...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, प्रधानमंत्री...

लक्षद्वीप बेटांवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं ”महा” या चक्रीवादळात रूपांतर ; तामिळनाडू आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप  बेटं आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे. या चक्रीवादळाला ''महा'' हे नाव दिल्याची माहिती भारतीय हवामान...

देशाच्या अखंडतेला बाधा येईल अशी कोणतीही विधानं जम्मू-कश्मीरबाबत न करण्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करु नये, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वैकंय्या नायडू यांनी केलं...

आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं. तामिळनाडू इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्धाटन केल्यानंतर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू...

पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यात, उद्योग क्षेत्राची कामगिरी महत्वाची ठरणार असल्याचा आर्थिक पाहणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल, याचे सुतोवाच आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालानं दिले...