‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी
नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
निरोगी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...
देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री...
प्रियंका गांधी यांना सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झाला नसल्याचं सीआरपीएफचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नुकत्याच त्यांच्या लखनौ दौर्यात सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झालेला नाही, असं सीआरपीएफ अर्थात, केंद्रीय राखीव पोलीस दलानं सांगितलं. प्रियंका गांधी...
भारत आणि किरगिझस्तानदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि किरगिझस्तानचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावांना...
केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...
८० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टाद्वारे मतदानाची सोय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ८० वर्षांहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे.
प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की पोस्टद्वारे...
सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ 15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे.
1 ऑगस्ट च्या 33.32...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्र्यांच्या...
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी‘एकात्मिक शेतकरी कल्याण...
राज्यातील ४ जिल्ह्यात १४ दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती...