पंतप्रधान राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2019 रोजी मथुरा येथे पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय...
ऑपरेशन गंगा अंतर्गत 10 हजारहून अधिक विद्यार्थी मायदेशी परतले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांना पश्चिम सीमेवर आणण्याकरता भारतीय दूतावासाची एक तुकडी पोल्टावा शहरात तैनात करण्यात आली आहे.
युक्रेनमधील...
देशभरातल्या पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्भया निधी तून १००...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना पोलिसात तक्रार करायला सहाय्यकारी ठरतील, अशा महिला मदत केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहखात्याने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांमधे पोलिसांत...
३५५ शहरांमधल्या प्रदूषणाच्या पातळीवर सरकारचं लक्ष असून त्यानुसार योजना तयार केल्या जात असल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित...
१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र...
१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं...
केंद्र सरकारचे, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, राज्य सरकारांना कांद्याची साठवणूक करणा-या व्यापा-यांवर कडक कारवाईचे तसंच सामान्य माणसांना कांद्याच्या वाढत्या दरापासून दिलासा देण्यासाठी किफायतशीर दरात आयात कांदा वितरीत करण्याचे निर्देश...
खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय...
जी 20 सदस्य राष्ट्रांकडून सर्वांसाठी निरंतर शिक्षण तसेच सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून या लक्ष्यपूर्तीसाठी काम करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे रमेश पोखरियाल ‘निशंक’ याचे प्रतिपादन
नवी दिल्ली : जी 20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांनी संयुक्तपणे कार्य करणे आणि...
भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना”
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी "ऋण समाधान योजना" जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी, थकीत असलेल्या कर्जांच्या मुद्दलांपैकी २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण...









