उत्तरप्रदेशात नुकत्याच झालेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी ३७२ जणांना पोलिसांकडून मालमत्ता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात, शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, नागरिकत्व दुरस्ती कायद्याबाबत पोलीस जनजागृती मोहीम राबवत आहेत, तसंच शांतता समित्यांच्या बैठका होत आहेत. खबरदारीचा उपाय...
कोरोनामुळे रेल्वेनं 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा घेतला निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेनं आज 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लांबपल्ल्याच्या आणखी 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत रेल्वेनं 155 रेल्वेगाड्यांची...
तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी गणनेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात यंदाच्या वन्यप्राणी गणनेला आज सुरुवात झाली. 60 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या या व्याघ्र प्रकल्पात येत्या 27 तारखेपर्यंत गणनेचे काम चालणार आहे. पहिल्या...
सीएनजी आणि वीज योग्य इंधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं...
लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारचा योजनाबद्ध प्रयत्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विभागांनी लडाखमधे अनेक विकासकामांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लडाखमधे रोजगार निर्मित करुन लडाखचं क्षेत्रिय महत्त्व वाढवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न...
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांना मंत्रिमंडळाकडून...
नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती (इपीसी) आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना माहिती देण्यात...
१८ डिसेंबरपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसद भवन परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या...
काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती वेगानं पूर्वपदावर येत आहे अशी भाजपाचे महासचिव राम माधव यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावर विरोधक चुकीची माहिती पसरवत असून प्रतिमा मलिन करणारी मोहिम राबवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केला.
जम्मूमध्ये पत्रकारांशी बोलताना,...
भूसंपादन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेची सुनावणी करणा-या घटनापीठातून न्या.अरुण मिश्रा यांना न वगळण्याचा सर्वोच्च...
नवी दिल्ली : भूसंपादन कायद्यातल्या तरतूदींना आव्हान देणा-या याचिकेची सुनावणी करणा-या घटनापीठातून न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांना वगळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
न्यायमूर्ती मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं हा निर्णय...









