देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे...

भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

संकटावर मात करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकात्मिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील  (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९ ...

वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत. राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय...

‘उडान’ च्या चौथ्या टप्प्याची सुरुवात -ईशान्य भारत, डोंगराळ राज्यं,जम्मू आणि काश्मीरसह लडाख प्रदेशांवर भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात...

शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी पावले उचलण्याचा उपराष्ट्रपतींचा वित्तमंत्र्यांना सल्ला

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी वित्तमंत्र्यांना काही सूचना केल्या. शेतीच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची आणि रचनात्मक बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आयात-निर्यात धोरणाचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणाबाबत...

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं केलं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यातल्या नागरिकांना हिंसा सोडून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. काल कोलकाता इथं राजभवनात बातमीदारांशी बोलताना धनखर यांनी राजकीय पक्षांना...

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खोटी माहिती पसरवून विरोधी पक्ष जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला. ओदिशात भुवनेश्वर इथं...

नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली : नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून...