जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...

खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी आणि संयुक्त...

आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांतसोहळा आभासी पद्धतीने साजरा

तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या, उद्योजकतेला पाठबळ देणारे पुरोगामी विचाराचे सरकार, आणि जगातील 4 थी मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, या माध्यमातून भारत जगातील महान नवोन्मेष केंद्र ठरु शकते...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...

देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...

भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद  तीन ऐवजी एक वर्षासाठी...

शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध – पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शंभरावी किसान रेल्वे हिरवा...