66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण...
उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू नवी दिल्लीत एका कार्यक्रमात 66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरित करतील. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनेते आयुष्यमान खुराना याला...
“सुधारणा हे केवळ नियमन नसून देश आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी केलेला निर्धार आहे”, केंद्रीय...
दिल्ली विद्यापीठाच्या उच्च शिक्षण विकास केंद्राच्या एका कार्यक्रमाला संबोधन
“आणीबाणीच्या प्रसंगात सरकार, समाज , चित्रपट आणि इतर माध्यमांनी एक आत्मा आणि चार शरीरे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे.”, मुख्तार अब्बास...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय विद्यालय संघटनेकडून ऑनलाईन शिक्षण उपक्रम
नवी दिल्ली : कोविड-19, धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक” यांनी मंत्रालयांतर्गत...
ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या...
“क्रिकेटर ऑफ द इयर” म्हणून भारताचा फलंदाज रोहित शर्मा याची २०१९ साठी निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीच्या एक दिवसीय क्रिकेटमधला "क्रिकेटर ऑफ द इयर" म्हणून भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची २०१९ साठी निवड झाली आहे. रोहितनं या वर्षात दहा शतकं...
पथकर वसुली तूर्तास स्थगित केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या पथकर नाक्यांवरची कर वसुली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित केली आहे. यामुळं वेळेची बचत आणि सेवांमध्ये अधिक गती येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे. बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणवासीयांच स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे. खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे...
भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...
न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...









