भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई :- गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळातला दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांनी जारी केला. सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या...
राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश...
हमीभावानं खरेदी सुरूच राहील, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सरकारची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाची हमीभावानं खरेदी सुरूच राहील; अशी ग्वाही केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी...
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
‘किसान रेल’ ची...
कोरोना विषाणूची लक्षण दिसायला आता अधिक वेळ लागू शकतो जर्नल सायन्स अडव्हान्समध्ये यासंदर्भातलं संशोधन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षण दिसायला आता ८ दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तर १० टक्के रुग्णांसाठी हा कालावधी १४ दिवसांचा आहे. पूर्वी हा कालावधी...
पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला मोठा देश – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतन...
बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा आधी घेतलेला निर्णय भारतानं मागे घेतला आहे. तसंच २०२६...
प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय तसंच प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा तसंच विद्यार्थी परीक्षा काळात भयमुक्त...
संसदेचं हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या बोलवली सर्व राजकीय पक्षांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं...









