चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....
आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!
‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप
पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण
आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला...
पंतप्रधानांचा मध्यप्रदेशातील पथ विक्रेत्यांशी 9 सप्टेंबर रोजी `स्वनिधी संवाद`
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2020 रोजी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी `स्वनिधी संवाद` साधणार आहेत. कोविड – 19 मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र...
कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...
शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे इयत्ता 9 वी आणि 10 वी साठी...
इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि विषय सूची लवकरच जाहीर करण्यात येईल – रमेश पोखरीयाल ‘निशांक’
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’ यांनी आज...
उत्तर भारताच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमध्ये नव्याने जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली.
काश्मीर खोऱ्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून होणारी हवाई...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री यांची घोषणा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं, की आणखी पाच...
‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं असून त्यात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय शैक्षणिक...









