निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे.
मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...
सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला...
जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे ४०० संशयित रुग्ण देखरेखीखाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये ४०० संशयितांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. जम्मू शहरात सातवरी आणि सरवाल भागात या संशयितांवर लक्ष ठेवलं जात आहे.
खबरदारी म्हणून...
भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगात तिसरी मोठी अर्थव्यवस्था – सीईआरबीचा दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या दहा वर्षांत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा, ब्रिटनमधल्या आर्थिक आणि व्यापार संशोधन केंद्र सीईआरबीनं केला आहे. सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला उद्यापासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्यापासून १८ दिवस ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या मोहिमेचं आयोजन केलं असून ती येत्या २८ तारखेपर्यंत...
एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन
नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...
भारताने एका दिवसात 7,19,364 चाचण्यांचा नवा उच्चांक गाठला
आता एकूण चाचण्यांची संख्या झाली 2,41,06,535
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6...
देशातल्या निर्यातदारांना मुक्त व्यापार करारांचा अपेक्षित फायदा झाला नाही – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे, त्या चेन्नई इथं...
ब्रिटननं जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया केली सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथं डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटननं सुरु केली आहे.
आज...
महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा...









