सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासाठी त्यांनी तीन...
नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या हरियाणातल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन : केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणामधल्या 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध नवीन महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करण्यात...
उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे.
नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी...
निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...
वर्षभरात १७ सफाई कामगारांचा राज्यात मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी गटार सफाई आणि सेप्टीक टँक सफाई करणा-या ११० सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत...
आयपीएल क्रिकेट सामने यंदा झटपट उरकणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सामने यंदा कमी अवधित उरकले जाण्याची शक्यता असल्याचं क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. जगभरातली कोविड-एकोणीस ची साथ...
देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच लॉकडाऊन नंतरच्या परिणामांमधून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुरु केलेल्या आत्मनिर्भर अभियानात सरकारने जाहीर केलेल्या योजनांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली.
८...
चीनला सर्वतोपरी मदत करण्याची भारताची तयारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं...
१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...
आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची कर्जे वितरीत
नवी दिल्ली : 100% आपत्कालीन कर्ज हमी योजना (ECLGS) या भारत सरकारचे पाठबळ असलेल्या योजने अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा...









