कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही...
येस बँक आर्थिक घोटाळ्यातले आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना मुक्त करू नका -सीबीआय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक आर्थिक घोटाळ्यातले आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना मुक्त करू नये, असे सीबीआयनं सातारा जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सात मार्च रोजी या दोघांविरोधात...
शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...
निर्मला सीतारामण यांनी केले आकाशवाणीचे अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बद्दल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे. यामुळे सर्व वयोगटातल्या पुस्तकप्रेमी वाचक...
२०२१ मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्टअप्सवर राहील नजर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसात आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे भारतात उभे राहणारे स्टार्टअप २०२१ च्या स्वागताला, तंत्रज्ञान वृद्धी, नेतृत्व आणि आपल्या बिझनेस मॉ़डेलसह नव-नवीन यशशिखरे...
फिचर फोन आणि लँडलाइन असलेल्या लोकांसाठी आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवेची अंमलबजावणी
नवी दिल्ली : कोविड-19 विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सहकार्याने त्यांची देशभर अंमलबजावणी केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने...
जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) देण्याच्या कालमर्यादेत वाढ : डॉ जितेंद्र सिंह
या निर्णयाचा कोविडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ: डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जिवंत असल्याचे प्रमाणपत्र...
आरबीआयकडून गृहनिर्माण, ग्रामीण आणि प्राधान्य क्षेत्रांना अतिरिक्त वित्त सहाय्य
आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि...
जागतिक महामारीचा विचार करून वृद्धाश्रम चालवण्याकरता आणि त्यांच्या देखभालीकरता, संबंधित संस्थांना आगाऊ अनुदान देण्याचा...
2020-21 मध्ये या संस्थांना यापूर्वीच 83.74 कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण
नवी दिल्ली : सध्याच्या काळात सुरू असलेली जागतिक महामारी आणि वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांकडे हे आश्रम चालवण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी पुरेसा निधी...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बंदमुळे आसाममध्ये जनजीवन विस्कळीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात आली असून, रहदारीही बंद आहे.
राजधानी...









