उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत १३ जानेवारीपर्यंत जवळपास ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्यात आलं आहे. कर्जाची मागणी करण्यासाठी आलेल्या दोन...

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुळ वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचे रहिवासी असलेल्या अग्रवाल बंधू यांच्या अजंता फार्मा या कंपनीनं समता फाऊंडेशनच्या  माध्यमातून नऊ कोटी रुपयाची मदत दिली आहे. यातील...

शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना  माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा...

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...

सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यानंतर ते...

निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारकांना जीवित प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीनं स्वतःच्या घरून देण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग करत असल्याचं राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...

बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत – पाशा पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे, त्यात बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्यानं सर्वांनी बांबू लावण्यात पुढाकार घ्यावा, असं...

चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दिल्ली आणि अन्य राज्यातल्या बांधकाम कंपन्यांना दीड कोटींचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या काही बांधकाम कंपन्यांनी पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल त्याची भरपाई म्हणून त्यांना १ कोटी ५९ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आल्याची माहिती...

ब्रिटननं जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया केली सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथं डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटननं सुरु केली आहे. आज...