सर्व गरिबांचं तीन महिन्यांचं वीजबिल शासनानं माफ करावं – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे सर्व गरिबांचं तीन महिन्यांचं वीजबिल शासनानं माफ करावं, सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी...

कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा...

इंग्लंडचा कर्णधार जो रूट द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लड दरम्यान चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात आज ८ बाद ५५५ धावा...

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात मायगव्ह अँपवर सूचना मागवल्या आहेत. १३० कोटी भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं हा अर्थसंकल्प असून, भारताच्या विकासाकडे अग्रेसर...

पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना श्रमिक रेल्वे गाड्या आणि बसमधूनच प्रवासाला उद्युक्‍त करण्याची जबाबदारी केंद्र...

नवी दिल्ली : सरकार चालवत असलेल्या श्रमिक विशेष गाड्या आणि बसद्वारे अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी जलदगतीने सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 मे 2020 रोजी...

आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्यानंतर रिझर्व बॅंकेने आता आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या...

कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय...

देशी गुंतवणूकदारांची जून महिन्यात केली २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्यात २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानिक बाजारात केली आहे. यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गुंतवणूक अभ्यासक...

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार...