देशाचे २० जवान शहीद, चीनचीही मोठी जीवितहानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत चीनला चांगलाच तडाखा बसला असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात...
वर्षभरात १७ सफाई कामगारांचा राज्यात मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी गटार सफाई आणि सेप्टीक टँक सफाई करणा-या ११० सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत...
काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
ते...
लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार
नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे.
आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...
प्रधानमंत्री उद्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता करणार जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या २५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत.
प्रधानमंत्र्यांनी...
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर...
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-१९ आजारावरील उपाययोजनांचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत देशातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ या आजारावर केलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेतला.
केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या...
बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
राज्यातल्या सर्व गावांसाठी ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा प्रकल्पाची सुरवात
कृषी क्षेत्रातल्या सुधारणांमुळे देशात कोठेही फायदेशीर दरात आपला कृषीमाल विकण्यासाठी शेतकरी होणार सक्षम
किमान आधारभूत किंमत पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार- पंतप्रधान
स्वार्थी हितसंबंध गुंतलेल्यांकडून,...
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणातले...









