देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...

पंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे...

सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं केल्या स्वीकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकार केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना दिली. सरोगसी अंतर्गत होणारं मात्तृत्व हे...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन

बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि एम्सचे संचालक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित मोदी सरकार तातडीने दिल्ली सरकारला 500 रुपांतरीत रेल्वेचे...

वाढीव विज बिलं मिळालेल्या ग्राहकांना बेस्ट व्याजासाहित परतावा देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात जास्त रकमेची विजेची बिलं दिलेल्या ग्राहकांना त्यांच्या रकमेचा व्याजासाहित परतावा त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे. यामुळे, वाढीव...

विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून पुढील काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्व क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा वापर करून येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल यावर नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार...

हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी  पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या...

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना विलगीकरण कक्ष स्थापन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व १२ प्रमुख  बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी...

देशात खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक

तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा वापर आणि जागतिक निकषांची पूर्तता करणार्‍या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जावे- पंतप्रधान भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्याची सांगड घातलेल्या खेळण्यांचा वापर सर्व अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये...

सिक्कीम पर्यटन १० ऑक्टोबरपासून सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीम सरकारनं पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय येत्या १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली. सिक्किममधली हॉटेल्स...