देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळात लोकांना अखंडित सेवा देण्यासाठी इंडिया पोस्ट मुंबई प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन आर्थिक सेवा सक्रिय, रोख निवृत्ती वेतन ज्येष्ठ नागरिकांना घरपोच  या  आपत्कालीन सेवा अविरत सुरू सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होत आहे आणि देशात...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ लसीकरणाच्या मंद गतीबद्दल केंद्रसरकारनं चिंता व्यक्त केली असून संपूर्ण लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...

७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल, त्यानंतर ते देशाला संबोधीत करतील. त्यानिमित्त दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था...

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.२०२४-२५ पर्यंत चालणा-या या अभियानात हागणदारी मुक्त...

देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून ...

आग्रा मेट्रोच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. सरकार नवीन योजना बनवण्याबरोबरच त्या पूर्ण करण्यालाही प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान...

लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय...

मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं – एम. व्यंकैय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने बहुभाषिकतेविषयी आयोजित वेबिनारला संबोधित करत...

लॉकडाऊनमुळे खलाशी आणि कर्मचारी बोटींवर अडकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी भागातले जवळपास ७०० ते ८०० मच्छीमार,  खलाशी आणि कर्मचारी समुद्रात १० ते १५ बोटींवर अडकले आहेत.  इतर भागातले काहीजणही या बोटींवर...

देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट...