येत्या काही महिन्यात व्याज दर वाढ होण्याची शक्यता- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत...

दहावी,बारावीच्या सर्व परीक्षा ३१ मार्चनंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला...

स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित मजुरांना २ महिने गहू किंवा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मोफत मिळणार, फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची केंद्र सरकारची घोषणा देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या आर्थिक प्रोत्साहन...

दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळाही यंदा साधेपणानंच होणार साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या...

पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...

सीबीएसई, इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल...

देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नाही – नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती...

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सस्टर इथं काल झालेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात, भारतानं इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडनं भारतासमोर २२० धावांचं...

पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत. चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे...

पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...