जीवनावश्यक वस्तूंसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळे बंदीच्या काळात पश्चिम रेल्वेतर्फे जीवनावश्यक वस्तूंसाठी चार विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू आहेत. देशातल्या विविध विभागात दूध, फळं, भाज्या, बिस्किटं, तसंच जनावरांसाठी सुका चारा...

आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध

नवी दिल्ली : युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी आज 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग  आयएमडीचे महासंचालक...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पी एम गतिशक्ति योजनेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर ‘पी एम गतिशक्ति’ या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग...

समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं आव्हानात्मक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे  कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं  CSIR...

पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या...

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक...

राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती , प्रधानमंत्री यांच्याकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द...

कांद्याचे किमान निर्यात दर कमी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला...

२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार...