2024 पर्यंत रस्ते अपघातात 50 टक्क्यांनी घट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील रस्ते अपघातांमध्ये 2024 पर्यंत 50 टक्क्यांनी घट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं. रस्ते अपघात टाळण्यात उद्योगांची भूमिका...

केंद्र सरकारने मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020′ या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020' या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कर आकारणी संदर्भातल्या वादांमधे करावरचं व्याज, दंड आणि कायदेशीर प्रक्रियांमधून कर...

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली ट्विट्सच्या मालिकेत, ते लिहितात ``राष्ट्र घडविण्याच्या योगदानाबद्दल...

इंटरनेट वापराचा हक्क हा काही बंधनांसह मुलभूत हक्क असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत इंटरनेचा वापर हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असं सांगत जम्मू-कश्मीरमध्ये रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु करावी असा आदेश...

महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती  राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त...

पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...

देशभरात हिंदी दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा  म्हणून मान्यता...

राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती , प्रधानमंत्री यांच्याकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीचं पर्व प्रत्येकाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौहार्द...

कांद्याचे किमान निर्यात दर कमी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला...

२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार...