आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल पंतप्रधानांचं आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद म्हणजे सर्वंकष मानवशास्त्र असून, आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. ते काल संध्याकाळी जागतिक आयुर्वेद महोत्सवाला...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत. घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री...

आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विधेयक २०२० आज राज्यसभेत मंजूर झालं. यामुळे आता देशात अशी संस्था सुरू करणं आणि तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित...

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत भारतीय रेल्वेने 9,79,000 व्यक्ती प्रति दिवस काम केले उपलब्ध

6 राज्यांत भारतीय रेल्वेचे 164 पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यरत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेने, दिनांक 18 सप्टेंबर 2020 पर्यंत, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6...

शेतकरी आणि कामगारांसाठीची नवी विधेयकं त्यांना अनावश्यक कायद्यांच्या गुंत्यातून मुक्त करणारी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आणि कामगारांसाठी संसदेनं मंजूर केलेली विधेयकं या दोन्ही घटकांना अनावश्यक कायद्यांच्या जंजाळातून मुक्त करणारी आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...

जम्मू काश्मीर प्रशासनानं जम्मू काश्मीरमधल्या सर्व निर्बंधांचा पुन्हा आढावा घ्यावा,असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये जारी निर्बंधांचा आठवड्याभरात आढावा घेऊन ही माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं आज प्रशासनाला दिले. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु...

सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.  १५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...

देशातले ६३ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक ५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात देशातील ७४ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन...

अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासाठी बिमस्टेक देशांनी एकजुटीने प्रयत्न करावेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत असं आवाहन भारतानं केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री...

कोविड१९ विरुद्धच्या आपण सर्व एकजूट आहोत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी,...