इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक...
देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी देशातल्या...
आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 रुग्णांसाठी दोन खाटांच्या तंबुंचा पुरवठा
नवी दिल्ली : ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यात येत आहे. या आठवड्यात आयुध निर्माण मंडळाने कोरोनाशी लढा देण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती पुढील...
देशात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ७२२ नवे रुग्ण देशभरात काल आढळले तर १३४ जणांचा काल या आजारानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ हजार ५४९...
वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास असलेला अर्थसंकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेले अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचे मत पंतप्रधान...
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातले मॉल बंद करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या मॉल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मॉल चालकांना होणारे नुकसान भरून येण्यासाठी किमान एक-दीड वर्ष लागेल अशी भिती...
सांगोला ते शालिमार १०० वी किसान रेल आज रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधील शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या १०० व्या किसान रेलला व्हिडिओ लिंकद्वारे रवाना करतील.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसंच रेल्वेमंत्री पीयूष...
दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...
केंद्र सरकारकडून राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि एक कोटींपेक्षा जास्त पीपीई विनामूल्य...
नवी दिल्ली : कोविड-19 चा प्रसार, संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह अथक प्रयत्न करत आहेत. महामारीशी लढण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे ही केंद्रची...
देशातल्या कोरोना परिस्थितीला आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते.
वैद्यकीय...









