सीबीएसईच्या आगामी परिक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आगामी परिक्षांच्या तारखा येत्या ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विटरवर ही माहिती...

आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे. ही...

इस्रोच्या ‘PSLVC 51’ रॉकेटद्वारे एकाचवेळी १९ उपग्रह अंतराळात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपणस्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, म्हणजेच इस्रोच्या PSLVC 51 या रॉकेटचे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटद्वारे ब्राझीलचा...

देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...

पंतप्रधान आणि सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे पंतप्रधान महामहीम गुयेन झुआन फुक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत आणि या आव्हानाचा...

सीबीएसई, इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल...

दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी बाळगलेल्या मौनाला काय म्हणावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी जाणीवपूर्वक बाळगलेल्या मौनाला काय म्हणावं, असा प्रश्न भाजपानं विचारला आहे. दिल्लीत शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे...

आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजून...

भारत बांगलादेश मैत्री सेतूमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार...

आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी बस आणि कार चालकांना पूर्ण सहकार्य करण्याचे गडकरी यांचे आश्वासन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील बस आणि कार चालकांना असे आश्वासन दिले आहे की...