आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
वायू गळतीमुळे...
ऑलिंपिक खेळाडूंना मिळणार ६ कोटी रुपये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हरियाणतल्या खेळाडूवर ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिकणाऱ्या प्रत्येकी ३ कोटी रुपये...
२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट – डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ....
ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.यापैकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत,दोन...
नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू – पंतप्रधान नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल; लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी...
व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...
ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केली आठवडाभराची ‘भारत...
नवी दिल्ली : उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहना देणे तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक...
स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघातात गेल्या २४ तासात राज्यात ५ जणांचा मृत्यू, ५०...
नवी दिल्ली : मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला, यवतमाळ जिल्ह्यात आर्णी इथं कोळवन गावाजवळ, भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२...
चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
संचारबंदीच्या काळात विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा गोंदिया पोलीसांनी केला जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला.
सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा हा मद्यसाठा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया...









