स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रदर्शनाचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित, पुण्यासह जम्मू, इंफाळ, पटणा, भुवनेश्वर, आणि बंगळूरु इथं आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर...
भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना
समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15...
हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केला. त्यानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट, पर्यटन, पर्यटन व्यावसायिक, सहल आयोजक, खासगी बस...
दोन कोटी पीपीई किट्स आणि ४९ हजार वेंटिलेटरची निर्मिती करणार – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विशेषज्ञांचा समूह महाराष्ट्रासह इतर ८ राज्यांमध्ये पाठविला आहे. याशिवाय गोरगरिबांना मदत देता यावी म्हणून...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
देशातल्या 216 जिल्ह्यांमधे अद्याप कोविड 19चा एकही रुग्ण आढळलेला नाही.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या 216 जिल्ह्यांमधे अद्याप कोविड 19चा एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही असे 42 जिल्हे आहेत, तर गेल्या 21...
ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची विक्री करता येईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १७७ कृषी उत्पन्न बाजारपेठा राष्ट्रीय बाजारपेठांना जोडण्याच्या योजनेचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज उदघाटन केलं. या योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या...
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या 24 तासांत देशभरात नोंदविल्या गेलेल्या 496 मृत्यूंपैकी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत झाले असून त्यांचा एकूण 70.97% हिस्सा आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी...
कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी...
महाराष्ट्रात, गुजरातमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं रूपांतर चक्री वादळामध्ये होऊन, येत्या ३ जूनपर्यंत ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज हवामान...









