प्रधानमंत्री मन की बात कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला देशविदेशातील भारतीयांशी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत.
मन की बातचा हा ७२ वा भाग सकाळी...
प्रोग्रामिंग आणि डाटा सायन्स या ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय आय टी मद्रासनं तयार केलेल्या प्रोग्रामिंग आणि डाटा सायन्स या पदवी अभ्यासक्रमांचं उद्घाटन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आज...
केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशात 59 चिनी मोबाईल अॅपवर सरकारनं अलीकडेच...
नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा- राहुल गांधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा...
पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्लाम धर्माचे अभ्यासक पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचं आज नवी दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. वाहीद्दुद्दीन खान यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री...
लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत विरोधी सदस्यांच्या घोषणाबाजीतच आज कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केलं. बोगस आणि बनावट मतदान रोखण्यासाठी मजबूत कृतीसाठी हा कायदा...
सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे सीमाभागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट – सेनादल प्रमुख जनरल मनोज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं सेनादल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सैन्य दिनानिमित्त आयोजित...
नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (एनआयपी)साठीच्या ऑनलाईन डॅशबोर्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले.
भारतीय पायाभूत प्रकल्पासंबंधीची माहिती सर्व भागधारकांना...
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...
परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार
7 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू होणार
नवी दिल्ली : अनिवार्य कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि...









