फेक न्यूजवर प्रधानमंत्र्यांनी केले भाष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ पाच मिनिटे उभे राहण्यासाठी समाज माध्यमावर फिरत असलेल्या बातम्यांवर प्रधानमंत्र्यांनी भाष्य केले आहे. प्रथमदर्शनी मला विवादात ओढण्याचा हा प्रयत्न...

मनरेगा कामगारांना आगाऊ मजुरी देण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनरेगा कामगारांना २१ दिवसांची मजुरी आगाऊ देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही ठरली पहिली भारतीय महिला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेट एकदिवसीय मालिका...

मेरी कोमचा उपांत्यफेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्मान इथं सुरु असलेल्या एशियन- ओशियानिआ मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोम न्यूझीलंडच्या तस्मिन बेनीला ५-० ने पराभूत करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना...

देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर

कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...

देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल एका दिवसांत २ लाख ३३ हजार कर्मचार्यांना लस देण्यात आली;...

ऑलंपिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांचा संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वच खेळाडूंनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशाच्या विविध भागातल्या ७५ शाळांमध्ये भेटी देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि कुपोषणाबाबत विद्यार्थीवर्गामध्ये...

२६ जुलै रोजी मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जुलै रोजी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ११ वाजता...

जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अतिरिक्त गाड्या चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबईत अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. याअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चीम मार्गावर आजपासून ६ सप्टेंबरपर्यंत ४६ अतिरिक्त...

नव्या कृषी कायद्यात कंत्राटी शेतीमधून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याची अनुमती – नरेंद्रसिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंत्राटी शेतीमध्ये , व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या करारातून शेतकऱ्याला कधीही बाहेर पडण्याची अनुमती नव्या कृषी कायद्यात असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र...