केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह दोन दिवसांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला आज ते भेट देणार...

प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा,...

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाविरुद्ध युवा सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात...

नवी दिल्‍ली : देशातल्या सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या...

महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती पारस यांनी काल महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या ६ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. एकंदर ७६ कोटी ७६...

झारखंडमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सिंघभूम जिल्ह्यात आनंदपूर गुडरी भागात आज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केली. सिंघभूम जिल्ह्यात सोनुवा भागात ...

ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून देशाचा विकास करण्यावर केंद्रसरकारचा भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिक भारतातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंचायत राज दिनानिमित्तानं आज ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय...

सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून प्रधानमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या-राज्यांमध्ये येणाऱ्या...

सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी समिती स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही...

मध्य प्रदेशात बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, आणि बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून...

रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल...