माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,...

नैऋत्य मोसमी पाऊस शनिवारपर्यंत अंदमानात येण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शनिवारपर्यंत अंदमान निकोबार द्वीपसमूहात पोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भागात तसंच लगतच्या अंदमानजवळच्या समुद्रात आज कमी दाबाचा...

रोजगार हमीतून अकुशल मजुरांना रोजगाराची संधी द्यावी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन टाळेबंदीच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल. अशी सूचना...

उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सचिवांचा एक सक्षम गट केला स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्वाच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही सचिवांचा एक सक्षम गट स्थापन केला आहे. भावी गुंतवणूकदारांचा शोध  घेऊन महत्वाच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक...

अमित शाह यांना दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे. शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत होता. दरम्यान...

भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट

भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला - पंतप्रधान गेल्या काही आठवड्यांत आपल्या सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली- पंतप्रधान शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा...

जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा फेटाळली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा फेटाळली. या परीक्षा पुढे निर्धारित वेळीच होतील,...

ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध कायम

नवी दिल्‍ली : गृहमंत्रालयाने खुलासा केला आहे की, अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे पुरवठा लॉक डाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित राहील.

पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद होणारे वृत्त अफवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक येत्या मार्चपासून पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे वृत्त निराधार असून, ही अफवा असल्याचे पीआयबी प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे....

कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २  हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी...