प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “नवीन शहरी भारत- शहरी परिदृश्य बदल” या ३ दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं होणार आहे. स्वातंत्र्याच्या...

कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...

गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्यावर काल अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला,...

आज देशभर संत रविदास यांची जयंती साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संत रविदास यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविदास जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रविदास यांनी भेदभाव विरहीत...

देशात गुरुवारी २१ लाख ८० हजार नागरीकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या २१ लाख ८० हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशभरातल्या २८ राज्य...

शबरीमाला प्रकरणानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकांवरची सुनावणी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शबरीमाला प्रकरणावरची सुनावणी संपल्यानंतर, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणा-या याचिकांवरची सुनावणी सुरु केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी या याचिकांवर...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ  खरेदी केले...

जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर प्रथम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई-ॲजडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या...

परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी महा अभियान सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या जगद्व्यापी महामारीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने महा अभियान सुरु केले आहे. वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीय...

देशभरात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या...