यंदाच्या आषाढी यात्रे दरम्यानही भाविकांसाठी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर बंदच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यानही विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र १२ जुलै पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑनलाईन पध्दतीने २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे...
रब्बी हंगाम 2020 मध्ये सरकारकडून 526.84 कोटी रुपये मूल्याच्या 1 लाख मेट्रीक टन डाळी...
लॉकडाऊनच्या काळात कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून करण्यात आलेली कार्यवाही
एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी गव्हाचे पिक 26-33 टक्के
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आणि कृषी कामे सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय...
कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वीर सैनिकांना मन की बात मधून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित...
परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी महा अभियान सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या जगद्व्यापी महामारीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने महा अभियान सुरु केले आहे. वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीय...
देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित...
राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
याबाबतची अधिसूचना...
देशभरातील ६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणांत देशभरातील ६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पात्र नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं काम १०० टक्के पूर्ण केलं आहे. दादरा आणि नगर हवेली आणि...
आरोग्य व्यवस्था सक्षम आणि गतीमान करण्यासाठी २३ हजार १२३ कोटींचा निधी मंजुर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनास्थिताच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं तात्काळ प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था तयारीच्या दुसऱ्या ट्प्प्याची योजना जाहीर केली असून त्यासाठी २३ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी...
२०३० पर्यंत देशाला हिवताप मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट – केंद्रीय आरोग्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून हिवताप आणि क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं याकरता केंद्रसरकार एक सर्वसमावेशक कृती आराखडा आखत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जागतिक...
हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे वैद्यकीय संशोधन संस्थेचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ...









