14545 कि.मी. लांबीच्या 272 रस्त्यांच्या बांधकामासाठी आराखडा तयार
नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग...
संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजेचे लाभ द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...
नवी दिल्ली : संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचे लाभ (सीसीएल) द्यायला तसेच महिला अधिकाऱ्यांना सीसीएल तरतुदीत काही आणखी सवलती द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली...
शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं या वर्षी ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेच्या १५ क्षेत्रातल्या...
देशात २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोविडप्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ८१ कोटी १९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर सुमारे २...
तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. संसदेच्या पुढील सत्रात हे विधेयक सादर केलं जाईल.
तृतीयपंथी...
लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट
मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र...
कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला.
त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब...
राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्यांचा गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं, दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या...









