शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढील तारीख ठरवावी – केंद्राचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सरकार बरोबरच्या चर्चेची पुढील तारीख ठरवावी अस आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे . कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अगरवाल...
४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल...
देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशाचे नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांची निवड केली आहे. सध्या त्यांच्याकडं नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन...
शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
भारतानं कोविड प्रतिबंधक लसीकरणात ५६ कोटीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५६ कोटी ६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य...
अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-कश्मीरच्या नायब राज्यपालांचे मुख्य सचिव आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी काल बालताल इथं जाऊन यात्रेकरुंच्या...
भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडोत्तर काळामधे भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. उज्बेकिस्तानमधे समरकंद इथं शांघाय सहकार्य...
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आणि राज्यातही गेले काही दिवस उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुक्तीचा दर घसरत चालला आहे. काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले....
आरबीआय उद्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास उद्या सकाळी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्यात झालेले निर्णय...
लघु उद्योगांना सरकार कर्ज उलब्ध करून देणार – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देता यावं यासाठी सरकार कर्ज उलब्ध करून देणाऱ्या नव्या संस्थांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी...









