भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...
रेल्वेतर्फे सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.
यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचं लोकार्पण करणार आहे....
‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षण मंत्री
नवी दिल्ली : ‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेत राजनाथ सिंह यांनी आज इतिहास रचला. तेजसमधून भरारी घेणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. स्वदेशी बनावटीच्या, हलक्या वजनाच्या आणि बहुविध कामगिरी...
अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक २०२२ संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक, २०२२ काल संसदेनं मंजूर केलं आहे. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी हे विधेयक आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दिशा...
देशभरात जलशक्ती अभियान अंतर्गत एकाच महिन्यात साडेतीन लाखांहून अधिक जलसंधारण उपाययोजना
नवी दिल्ली : जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये, केंद्र शासनातर्फे जलशक्ती अभियानची (जेएसए) सुरूवात झाली असून या अंतर्गत 256 जिल्ह्यात 3.5 लाखांहून अधिक जलसंधारणाच्या उपाययोजना केल्या...
फेम इंडिया योजना
नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमपीपी) 2020 देशात इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे उत्पादन जलद गतीने घेण्यासाठी दृष्टीकोन आणि रूपरेषा पुरवणारे एक राष्ट्रीय मिशन दस्तऐवज आहे एनईएमएमपी...
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं २८८ धावांचं आव्हान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पार्ल इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय...
अनलॉक-3 दरम्यान कोणत्याही निर्बंधाविना नागरिक, मालवाहतूक आणि सेवांच्या वर्दळीला परवानगी देण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना...
जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारांकडून स्थानिक पातळीवर घातलेले निर्बंध केंद्रीय गृहमंत्रालयाच्या डीएमए 2005 अंतर्गत मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे
नवी दिल्ली : सध्या लागू असलेल्या अनलॉक-3च्या मार्गदर्शक नियमांनुसार व्यक्ती, माल आणि सेवा यांच्या...
प्रधानमंत्री किसान योजना
नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...









