२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...
निर्यात ऋण वेळेवर उपलब्ध होणे भारताच्या निर्यात वाढीसाठी महत्वाचे- पियुष गोयल
नवी दिल्ली : कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात ऋण उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...
अमली पदार्थ सेवनाच्या चाचण्यांना बळकटी देण्यासाठी, नवीन दुर्मिळ रासायनिक संदर्भ सामग्रीच्या वापराचा केला आरंभ
या विकासामुळे भारत अमली पदार्थ विरोधी विज्ञानात आत्मनिर्भर होईल: अनुराग सिंग ठाकूर
नवी दिल्ली : राष्ट्रीय अमली पदार्थ चाचणी प्रयोगशाळेने (NDTL) वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी कामगिरी करत सहा नवीन आणि स्वदेशी बनावटीची...
अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक झाली.
दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 ची अंमलबजावणी सुगम्य भारत अभियान,...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून पात्र लाभार्थी सुटता कामा नये -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
पुणे : प्रधानमंत्रीकिसान सन्मान निधी योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
येथील कृषि आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात कृषि मंत्री...
अहमदनगर येथील डॉ.अमोल बागुल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली : अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना वैविद्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या...
प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी- प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी, असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. माणिकचंद्र वाजपेयी तथा मामाजी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभात आज...
अॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...
अॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन
नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...
‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे.
या पुरस्कारासाठी...
राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल प्लाझाच्या सर्व मार्गिकांवर फास्टॅग
नवी दिल्ली : देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिका यावर्षी 1 डिसेंबरपासून फास्टॅग म्हणून जाहीर करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कायद्यानुसार फास्टॅग मार्गिका...









